🔱 THE HINDU 🚩
🔱 THE HINDU 🚩
February 28, 2025 at 10:28 AM
आज पासून धर्मवीर बलिदान मास सुरु होतोय, शत्रूने पकडलेल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अतोनात हाल केले. मनुष्य एकदाच मरतो पण आपलं धाकलं धनी हिंदू धर्म टिकावा म्हणून 39 दिवस रोज मरण यातना सहन करत होते, कशासाठी? फक्त आणि फक्त आपला धर्म टिकावा म्हणून. ज्या घरात हिंदू आहे त्या प्रत्येक घरात धर्मवीर मास हा दुःखाचा मास म्हणून पालन वयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा करणे गरजेचे आहे. पक्ष संघटना संप्रदाय सर्व बाजूला ठेऊन ज्या घरात हिंदू तिथे बलिदान मास हा कार्यक्रम झालाच पाहिजे. बलिदान मास हा महाराजांनी आपला धर्म टिकावा म्हणून जे बलिदान दिले त्याची आठवण आहे. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर होते आणि आपल्या मनात त्याचीजाण जिवंत ठेवण्याचे व्रत म्हणजे बलिदान मास. प्रत्येक हिंदूने महाराजांना स्मरून हा बलिदान मास पाळला पाहिजे. *धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय*🧡
🙏 ❤️ 😢 👍 65

Comments