Reliable MPSC PSI STI ASO
February 14, 2025 at 06:06 PM
✅ *भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.*
↪️ *पहिली आणीबाणी*
◾️ 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968
◾️परकीय आक्रमण मुळे लावली होती
◾️चीनचे आक्रमक
◾️पंतप्रधान : पंडित नेहरू होते
➡️आणीबाणी लागू 26 ऑक्टोबर 1962
✔️21नोव्हेंबर 1962 ला युद्ध संपले
✔️पण तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती
✔️तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तान ने आक्रमक केलं( ऑपरेशन - जिब्राल्टर पाकिस्तान)
✔️10 जानेवारी 1966 - ताश्कंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले ( पंतप्रधान : लाल बहादूर शात्री)
◾️पहिल्या आणीबाणी मध्ये भारत - चीन आणि भारत- पाकिस्तान ही दोन्ही युद्धे झाली
◾️जानेवारी 1968 मध्ये पाहिली आणीबाणी संपली
↪️ *दुसरी आणीबाणी*
◾️1971: भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान.
◾️3 डिसेंबर 1971 - 21 मार्च 1977 (बाह्य आक्रमक).
◾️हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली नाही
◾️अशातच दुसरी आणीबाणी सुरू असतानाच तिसरी आणीबाणी लागू केली
↪️ *तिसरी आणीबाणी*
◾️25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली
◾️21 महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती.
◾️पंतप्रधान : इंदिरा गांधी
*दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 साली संपविण्यात आली.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔖 *आणीबाणी विषयक कलमे*
◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◾️कलम 356 - राज्य आणीबाणी
◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी
25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.