
Daily Jandut
March 1, 2025 at 09:51 AM
*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फेसबुक पोस्ट*
सामाजिक सलोखा, बंधु भावाची पुर्नस्थापना करण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी ८ व ९ मार्च रोजी मस्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रा.
सद्भावना यात्रा ही राज्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुर्नस्थापित करण्यासाठी आहे. हा फक्त राजकीय नाही तर एक सामाजिक उपक्रम आहे ज्याची सध्या महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे. सध्या दूषीत झालेले सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनीही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे .
यात्रेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd6o9AW8vbMpSm0wo2icr66-R04YK_MIM99l48hb5cwP3Ny6g/viewform?usp=dialog
#सद्भावना_पदयात्रा
#indiannationalcongress #congress #incmaharashtra #maharashtra
https://www.facebook.com/share/p/1A8Es8JTkJ/?mibextid=wwXIfr