
𝑨𝑴𝑲 𝑴𝒂𝒉𝒂𝒓𝒂𝒔𝒉𝒕𝒓𝒂 🎯🚩
February 28, 2025 at 07:08 AM
धर्मवीर बलिदान मास का पाळायचे?
शिवाजी महाराजांच्या डोळे दिपवणार्या पराक्रमाच्या तेजस्वीपणात आपल्याला संभाजी महाराजांचे आकलन च कधी झाल नाही. त्यांचं मोठेपण, पराक्रमीपण, त्यांच तेजस्वीपण आणि त्यांच बलिदान, आत्मसमर्पण आपल्याला कधी कळलेच नाही.
आपण म्हणतो नव्हे तो भूषण म्हटला होता तेच आपण म्हणतो की;
काशीजी की कला जाती, मथुरा मस्जिद होती,
अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी.
शिवाजी महाराज नसते तर, काय झाले असते? काही नाही फक्त हा देश इथले लोक ईस्लामच्या दावनीला बांधले गेले असते. इथली संस्कृतीधर्म, देवदेवता, शिल्पे, मंदिरे, मुर्त्या सार सार काही जात्यात घालून भरडून काढलं गेलं असत.
पण पण यापुढे ही आहे. ते आपण जाणल पाहिजे. तो भूषण जर संभाजी महाराजांच्या बलिदानावेळी असता तर, तर, त्याचे काव्य त्याने बदलले असते. त्याने लिहले असते की;
रायगड का तख्त जाता, देवधरम का नाश होता,
अगर संभाजी न होते, तो सुन्नत होती सबकी.
शिवछत्रपती त्यांच हिंदुवी स्वराज, हिंदु, हिंदु धर्म आणि देवदेवळे टिकली ती संभाजी महाराजांमुळेच.
विचार करा जर, संभाजी महाराज त्या औरंग्यासमोर झुकले असते. त्याच्या पायाशी त्यांनी हिंदुवी
🙏
1