छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
June 12, 2025 at 04:39 AM
*देवाने निर्माण केलेले हे जग चालविण्यासाठी त्याला संत महात्म्यांची गरज नेहमीच असते. त्यामुळे युगे न युगे काही संत / माहात्मे मनुष्यरूपात अवतरतच असतात. संत / सद्गुरू स्वतः आधी ज्ञान ग्रहण करतात आणि नंतर आपल्याला आपणच कसे ओळखायचे, आपण कसे जगायचे , सुखावह कसे व्हायचे इत्यादी जीवनपयोगी मार्गदर्शन करत असतात. जसे की संत ज्ञानेश्वर महाराज , तुकाराम महाराज इत्यादी.... ते आपल्याला आपल्या स्व-स्वरूपाची ओळख करून देतात. आपल्या शरीराला जिवंत ठेवणारी जी चेतना आतमध्ये आहे, जिच्यामुळे मला एक स्वभाव आहे, भावभावना, विकार-विचार आहेत, त्या चेतनेची म्हणजेच आत्म्याची ओळख करून देतात, हेच खरे ज्ञान ! आत्मज्ञान हेच खरे ज्ञान ! ते प्रत्येकाने ग्रहण करावे त्यासाठी संत महात्मे ज्ञानी आशा मंडळींच्या सानिध्यात जोडले जाणे त्यांच्या आचार विचारांचे आचरण करणे हे उत्तम आहे 🚩*
Image from छत्रपती शिवाजी महाराज: *देवाने निर्माण केलेले हे जग चालविण्यासाठी त्याला संत महात्म्यांची गरज...
❤️ 🙏 👍 17

Comments