
Dilip Khatekar Official
3.9K subscribers
About Dilip Khatekar Official
Founder of STEP UP ACADEMY -MPSC/UPSC Ex.Assistant Commissioner Municipal Corporation
Similar Channels
Swipe to see more
Posts

"आजचा दिवस 2– *3-6-9 नियम* | का उपयोगी आहे हे? Focus वाढतो Confidence तयार होतो Universe तुम्हाला योग्य दिशा दाखवतं हा व्हिडिओ नक्की बघा आणि स्वतः अनुभव घ्या! https://www.youtube.com/live/hysdKCEnD8s?si=--lMFFnAxO7ExUqW तुमचं ध्येय काय आहे? ते लक्षात घेऊन आजपासून ते लिहायला सुरुवात करा!"

https://youtube.com/shorts/HZHABIEvzJw?si=N9-klSa2sXc2oeK2

आज जुना फोटो सापडला. मुलाखत तयारी करत होतो, 2013 च्या जाहिरातीची... जी 2014 मध्ये होती... 😄 काल संध्याकाळी एक student आली होती counselling साठी, म्हणाली तुम्ही 36 पूर्ण झाल्याचे वाटत नाही.... तेव्हाच मी म्हणालो... What you think, That you become... मला बहुतेकदा असं वाटत की मी तुमच्यामध्ये असतो ना दिवसभर, तुम्ही तरुण मित्र मैत्रिणींबरोबर, तेव्हा मला म्हातारं झाल्याची भावना touch सुद्धा होत नाही. 😄 #Thank_you_all


ए अरे ऐका ना... झाला ना आता अभ्यास, बस झाला. काही लोक राज्यसेवा मुख्य देऊन आले, काही combine गट ब पण देणार असतील... पण उद्या अश्या काही मुलांचा गट असेल ते लई काळजीत असतील की यावर्षी हाती राज्यसेवा पण नाही आली आणि गट ब पण नाही आली. मला मास्तर म्हणून काय वाटत ते सांगतो. जे मुलं उद्याच्या exam ला pressure मध्ये असतील त्यांना पेपर उरकणार नाही. तुमच्यापैकी बरेचशे लोक फक्त गट क करायची म्हणून पुण्यात आलेले नाही किंवा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली नव्हती, त्यामुळे उद्याच्या परीक्षेला आपण एक अशी संधी बघा की जिथून खूप जास्त आपल्याला अपेक्षा नाही. खूप अपेक्षा ठेवल्या की आपण Desperate होतो. आणि मला तुमची तीच काळजी वाटते की तुम्हाला या स्थितीमध्ये मला नाही बघायचं. त्यामुळे उद्याची एक्झाम आपण जेवढं अभ्यास केलाय त्याला न्याय देण्याची आहे. ते एक्झाम मधून पास झालंच पाहिजे असा विचार न करता एक्झाम ला जा. आपण कम्बाईन चा पेपर सर्वांनी दिलाय काय चुका झाल्या..... 1) बऱ्याच लोकांना गणित आणि बुद्धिमापन ला तेवढा वेळ देता नाही आला. 2) बऱ्याच लोकांनी करंट वर खूप जास्त विश्वास ठेवला परंतु करंटने धोका दिला. 3) असा एक विषय दरवेळी surprise element असणार आहे हे लक्षात घ्या. 4) कम्बाईन मध्ये झालेल्या चुका avoid केल्या की तुमचा गट क चा रिझल्ट येतो, हे लक्षात घ्या. 5) आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा, ही परीक्षा आहे यात पास होऊच, पण नाही झालं तर आयुष्यात काहीतरी चांगलं करूनच घेऊ एवढा कॉन्फिडन्स ठेवा. काळजी घ्या. उद्या वेळेवर पोहचा. एक तास तुमचा आहे, तो छान खेळा. ✌️ From -दिलीप शिला लक्ष्मण खाटेकर STEP UP Academy

*"तयारी फक्त अभ्यासाची नाही, तर mindset ची ही हवी!"*💫💫💫 Join करा माझी 21 दिवसांची 'Law of Attraction' सिरीज – फक्त MPSC-UPSC विद्यार्थ्यांसाठी! *Mindset बदला, Energy वाढवा आणि Study मध्ये Focus आणा.* यशासाठी Universe तुमच्या बाजूने आहे!" - Positive mindset कसं तयार करायचं - अभ्यासात Consistency कशी ठेवायची - Stress कसं कमी करायचं - आत्मविश्वास कसा वाढवायचा - Universe कडून Success कसं आकर्षित करायचं! "Description मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा!" "Mindset बदला, Future घडवा – आजपासून सुरुवात करा!"

ऋणानुबंध !❤️ '12 जून 2021' रोजी म्हणजे आजपासून चार वर्षांपूर्वी श्री. दिलीप खाटेकर सरांनी 'Step Up Academy for MPSC and UPSC' या संस्थेची स्थापना केली. त्या निमित्ताने हा लेख. https://marathi.pratilipi.com/story/rnanubandh-by-vaibhav-lavhale-ywpbatuizmtu?uitype=old#comments-list -वैभव अलका भानुदास लव्हाळे😊 . (शक्य झाल्यास प्रतिलिपिवर आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा)

DAY 1 - https://www.youtube.com/live/IGgB8OamUws?si=R3qT8r_QHMj5h5PZ

28 May 2025 – आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी (Current Affairs) | 🖊️📰🗞️ 1. 🧠🌊 आंध्र प्रदेशमध्ये 'क्वांटम व्हॅली' प्रकल्पाची घोषणा आंध्र प्रदेश सरकारने IBM, TCS आणि L&T यांच्या सहकार्याने 'क्वांटम व्हॅली' टेक पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पांतर्गत IBM चा १५६-क्विबिट क्वांटम संगणक भारतात स्थापित केला जाणार आहे. हा प्रकल्प भारताच्या क्वांटम संगणन संशोधनाला चालना देईल. 🔖 भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी उडी – अभ्यासासाठी नोंद घ्या! 2. 🥈🇮🇳 ISSF वर्ल्ड कप २०२५ मध्ये अर्जुन बाबुटा यांना रौप्यपदक भारतीय नेमबाज अर्जुन बाबुटा यांनी ISSF वर्ल्ड कप २०२५ मध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताच्या नेमबाजी क्षेत्रात अभिमानास्पद यश मिळाले आहे. 🔖 क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची घटना – स्पर्धा परीक्षेत हमखास प्रश्न! 3. 🌊📱 भारत सरकारने ५वा सागरी जनगणना प्रकल्प सुरू केला भारत सरकारने ५वा सागरी जनगणना प्रकल्प सुरू केला आहे, ज्यासाठी 'व्यास-नाव' (Vyas-NAV) नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून मासेमारी गावांची, मासे उतरवण्याच्या केंद्रांची आणि बंदरांची माहिती गोळा केली जाईल. 🔖 पर्यावरण व सरकारी योजना विभागासाठी महत्त्वाचे! 📚 दररोज चालू घडामोडी .... 🟢 Join our Telegram Channel: STEP Up Academy MPSC UPSC

"अपयश म्हणजे अंत नाही… तो तर एक नवीन सुरुवातीचा इशारा आहे!"💫 सुप्रभात......

https://youtube.com/shorts/fvw-BkJzC7A?si=z0MzpuVrK04OBZNk Step Up Inspire Scholarship 2.0🔥🔥🔥