
Dr. Anil Bonde
February 1, 2025 at 08:05 AM
२०४७ मधील 'विकसित भारताचे' अर्थसंकल्पात प्रतिबिंब
भारत आता थांबणार नाही, वायुवेगान विकासाची घोडदौड करणार
'सर्वे सुखिना संतु' चा संदेश देणाऱ्या २०२५ च्या अर्थसंकल्पात २०४७ मधील विकसित भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. या माध्यमातून सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न केल्याचे दिसत असल्याने भारत आता थांबणार नाही, विकासाची अशीच अजिंक्य घोडदौड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरूच राहणार.
#viksitbharatbudget2025
🙏
1