
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 7, 2025 at 11:43 AM
सोयाबीनला योग्य हमीभाव मिळावा आणि खरेदीची मुदत वाढवून द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला विनवणी केली, पण निगरगट्ट महायुती सरकारला बळीराजाचे दुःख कळलेच नाही. अखेर निराश मनाने शेतकऱ्यांना सोयाबीनची ४८९२ ऐवजी ३९०० रुपयांत विक्री करावी लागली. शेतकऱ्यांची व्यथा न जाणणारे निगरगट्ट महायुती सरकार काय कामाचे?
# निगरगट्ट महायुती सरकार
👍
😢
❤️
🙏
😂
17