
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 5, 2025 at 10:41 AM
आपल्याला सतत काहीना काही तरी मिळवायचे असते,
पण जे मिळाले त्यामधील आनंद संपतो.
जे मिळाले नाही त्यात आनंद आहे असे वाटते,
मग पुन्हा ते मिळवण्यासाठी धावत राहायचे..
जीवनाचा हा प्रवास कधी संपतच नाही.
या असमाधानातून धावण्यानेच मानसिक थकवा येतो.
यालाच माया म्हणतात...!
एकदा जे आहे त्यात आनंद घ्यायला सुरुवात करा,
मन शांत होईल...!
*माऊलीजी😊*
🙏
👍
❤️
👌
🎉
😊
184