Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 9, 2025 at 11:45 PM
घरातील भांडणात कोणीही जिंकत नाही आणि कोणी हरत नाही, फक्त भांडणामुळे घरातील शांतता व प्रेम हरवून जाते. त्यामुळे भांडणा ऐवजी एक एक पाऊल मागं झालं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करून आपले शंभर टक्के दिलं तर घराचं घरपण टिकू शकेल. यावर सकारात्मक विचार प्रत्येकाने करा. मी बरोबर की तू बरोबर यातच अडकला तर आयुष्य असेच चालले जाईल. याचा परिणाम तुमच्या मुलाबाळांवर होईल त्यामुळे प्रेमाने राहा,आनंदाने राहा. समोरच्या माणसाला तो जसा आहे तसा स्वीकारा. समोरच्याला बदलण्या ऐवजी एकमेकांसाठी स्वतःला बदला.. अहंकार सोडा तरच संसार चांगला होईल.. *माऊलीजी😊*
🙏 👍 ❤️ 👌 ✔️ 🌹 👏 💯 🕉️ 227

Comments