Sanjay Uttamrao Deshmukh
February 5, 2025 at 10:10 AM
माहे ऑगस्ट मध्ये यवतमाळ- वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यात अमरावती विभागातील तब्बल ३ लाख २ हजार ८९ शेतकऱ्यांचे २ लाख ८० हजार ६४१ हेक्टर चे नुकसान झाले होते तर एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ३२६ शेतकऱ्यांचे १ लाख ७६ हजार ६०० हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. यासाठी संबंधित विभागाने अमरावती विभागाचा ३८६ कोटी २३ लाख रुपयांचा तर यवतमाळ जिल्ह्यातील २४१ कोटी १८ लाखाचा निधी शासनाकडे प्रलंबित आहे तो निधी कधी देणार ??
👍
❤️
6