देव, देश, धर्म संस्कृती..!
February 1, 2025 at 01:26 AM
खिलाफत आंदोलन आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या!
दुसऱ्या महायुद्धातील विजेत्या राष्ट्रांपैकी ब्रिटेन ने आपल्या तहातील अटींना केराची टोपली दाखवत तुर्कस्तानवर कुऱ्हाड चालवली आणि संपुर्ण जगाच्या सुन्नी मुस्लिमांचा खलिफा मानला गेलेल्या तुर्कीच्या राज्याचे विघटन करत इटली फ्रांस ब्रिटेन या विजेत्या राष्ट्रांनी मुस्लिमांच्या या नव्या आलमगीराची लक्तरे केली. (इ.स. 1920)
साहजिकच उम्मत ला सर्वोच्च मानणारा आणि देश वैगेरेला फुटकळ समजणारा मुस्लिम समाज जगभरातून खलिफाच्या झालेल्या कॅस्ट्रेशनमुळे पेटून उठला. सिरीया, इराक, पॅलेस्टाईन, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, लेबनान, येमेन अशा अनेक तुकड्यात ओस्मानी साम्राज्याचे विघटन झाले.
या सर्व घटनाक्रमादरम्यान बाटग्यांची बांग सर्वात जोरात असते या उक्तीचा प्रत्यय देत भारतातील हिंदुंचे बळजबरीने मुसलमान केलेल्या मुसलमानांच्या वंशजांना खलिफाच्या या बेअदबीचे प्रचंड दुःख झाले आणि त्यांनी ब्रिटीशाविरोधात पहिल्यांदाच एकत्र येत आंदोलन छेडले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शुन्य योगदान असणाऱ्या मुस्लिम समाजाला या निमित्ताने स्वातंत्र्यलढ्याचे सैनिक म्हणून चितारण्याची ही संधी गांधींनी साधली. भारतातील हिंदुंनी खिलाफत आंदोलनाला पाठींबा द्यावा व त्या बदल्यात भारतातील मुस्लिमांनी असहकार आंदोलनाला पाठींबा द्यावा असा समझोता झाला.
यात हिंदु मुस्लिम ऐक्य कोठून आले? उलट मुस्लिमांनी या संधीचा अधिक फायदा घेत त्यांचे आंदोलन तिव्र केले. ज्यामुळे तुर्कस्तान 1923 मध्येच स्वायत्त होण्यास मदत झाली. तुर्कस्तानचा लढा संपला आणि मुस्लिमांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील असहकार आंदोलनातील सहभागही संपला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदु मुस्लिम एक होऊन लढत आहेत असा इंग्रजांचा समज होईल असा युक्तीवाद करत गांधींनी खिलाफत आंदोलनाला पाठींबा देण्यास नकार देणाऱ्या हिंदु नेत्यांची मनधरणी केली होती. (पोरकटपणाचा कळस)
इकडे असुद्दीन ओवैसीने नवाच शोध लावला होता. भारताच्या स्वातंत्रलढ्यात शहीद झालेल्या विरांचे स्मारक इंडीया गेटला आहे म्हणे आणि तिथे 95300 शहीदांच्या नावापैकी 61950 म्हणजे 65% नावे मुस्लिम आहेत म्हणे. हे खोटे देखील बरेच व्हायरल करून फिरवलेले आहे सोशल मेडीयामध्ये.
मुळात ते इंडीया गेटवरील स्मारक जे आहे त्यावर पहील्या महायुद्धात इंग्रजांकडून लढतांना मृत्यु पावलेल्या सैनिकांची नावे रेखाटलेली आहेत. त्यात भारतातीलच नाही तर आफ्रिका आणि इजिप्त वैगेरे देशातील सैनिकांचीही नावे आहेत. त्या नावांची संख्या देखील तेरा हजारच्या आसपास आहे. त्यात जात धर्म रॅंक हुद्दा असा कोणताही क्रम किंवा प्राथमिकता नाहीय.
थोडक्यात मुस्लिमांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि हिंदु मुस्लिम ऐक्य ही लोणकढी थाप बरेच वर्षे पचवली गेली असली तरी आता आंतरजालाच्या कृपेने सर्व काही उघडे नागडे होत आहे. 👍🏻👍🏻👍🏻
Rahul Premraaj Bhosale
👍
17