
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 17, 2025 at 05:44 AM
सुगंध देण्यासाठी अगरबत्तीला जळावेच लागते..
सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राखच उरते..
त्या राखेचा पुन्हा सुगंध येत नाही..
माणसाच्या जीवनाचेही अगदी असेच आहे..
कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी या देहाला संकटाच्या आगीतुन जावेच लागते..
देहात जीव असेपर्यंतच आनंदी रहा, चांगले कार्य करत रहा...
एकदा जीव गेला की या देहाचा काहीच उपयोग होणार नाही..
*माऊलीजी😊*
🙏
👍
❤️
👌
😊
🌹
😢
🤝
180