
Adv. Prakash Ambedkar Official
February 19, 2025 at 07:27 AM
*साडे तीनशे वर्षापूर्वी इथल्या अलुतेदार-बलुतेदार समूहांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी उभी केली.*
*कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करणारे, सर्वांना समान न्याय हक्क देणारे, रयतेच्या मनातील सुशासन, सुराज्य स्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन !*
🙏
❤️
👍
✊
12