Adv. Prakash Ambedkar Official
Adv. Prakash Ambedkar Official
February 21, 2025 at 09:19 AM
*शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी भीमा कोरेगाव घटनेचा दोष उजव्या विचारांच्या संघटनांवरती केला होता. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे यासंदर्भात कागदपत्रे नव्हती, ती कागदपत्रे, बातम्या आम्ही आयोगापुढे सादर केले.* *त्यानंतर आयोगाने संकेत दिले आहेत की, पुन्हा सुनावणी घ्यावी लागेल आणि शरद पवारांचे उजव्या संघटनांबद्दलचे म्हणणे, त्यांनी लिहिलेले पत्र यावरून पुन्हा साक्ष घेण्याची गरज आहे का ? हे आयोग तपासणार आहे.*
👍 ❤️ 🙏 18

Comments