
तथ्यांश
May 11, 2025 at 02:29 PM
पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान, काँग्रेसने ते केले जे एका जबाबदार विरोधी पक्षाने करू नये:
🔸 संभ्रम निर्माण करणारे मेसेज
🔸 फूट पाडणारे विधान
🔸 पंतप्रधानांना दोष देणे
🔸 निराशाजनक टिप्पण्या
🔸 पाकिस्तानी प्रोपोगेंडाला हत्यार बनणे