
तथ्यांश
42 subscribers
About तथ्यांश
[email protected] आपल्याला एकाद्या फेक पोस्टची सत्यता पाहिजे असल्यास खालील मेलवर स्क्रिनशॉट टाकणे. घटनेमागील सत्य आणि तथ्य दाखवणे हा एक उद्देश📝🔎
Similar Channels
Swipe to see more
Posts

मोदीजी यांची फॅक्ट चेक करण्याची स्वतःची एक शैली आहे... 😂😂 जिहादींच्या जनरलची पोलखोल. आदमपूर एअरबेसवरील पाकिस्तानच्या खोट्या आरोपांची सत्यता पडताळणी, मोदीजी आदमपूरला पोहोचले. आदमपूर हवाई तळावर पोहोचून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण जगाला पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर तथ्य पडताळणी दिली.

*ब्रिगेडी जमात तर्फे "धर्मवीर" ही उपाधी पुसण्याचे कारस्थान सुरू आहे, आपण सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करावा.* *छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत हे सत्य आहे.* *ब्रिगेडी भगाव, देश बचाव*


ऑपरेशन सिंदूर ने काय साध्य झालं..? थोडक्यात काही मुद्दे! 1) भारताने पाकिस्तानला हे दाखवून दिलं की, तुम्ही अधिकृत सरकारी यंत्रणेच्या बाहेर दहशतवादी चॅनेल उघडून भारताला डॅमेज करू शकणार नाही. ते कृत्य देखील अधिकृत पाकिस्तानी हल्ला समजण्यात येईल. 2) यापुढे पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली, तर त्याला out of proportion मोठी किमंत चुकवावी लागेल. आता यापुढे पाकिस्तान कोणतीही आगळीक करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल. 3) इस्लामी दहशतवादी केवळ सीमावर्ती भागातच नाही, तर ते पाकिस्तानात कुठेही बसलेले असूदे, आमचा मिसाईल बरोबर तिथे पोहचेल. (यापूर्वीची दोन स्ट्राईकस प्रामुख्याने सीमावर्ती भागात झाली होती.) 4) प्रमुख दहशतवाद्यांचा जो जनाजा निघाला, त्यात पाकिस्तानी सैन्य अधिकारी सामील झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा जगासमोर हे सिद्ध झालं की पाकिस्तानी सैन्य आणि इस्लामी दहशतवादी हे एकच आहेत. 5) पाकिस्तानचे कोणतेही एअर बेस आपण टार्गेट करू शकतो. अगदी पाकिस्तानाच्या पश्चिमी सीमेच्या टोकावरील बिंदू देखील आमच्या माऱ्याच्या कक्षेत आहे आणि ते पण आम्ही अगदी 'पिन पॉईंटेड' टार्गेट करू शकतो. 6) आमचे एअर सुरक्षा कवच अत्याधुनिक आणि फुलप्रूफ आहे, जे एकाच वेळी एका व्यापक क्षेत्राला कव्हर करतं आणि मल्टिपल ऑब्जेक्टस टार्गेट करून डिस्ट्रॉय करतं. 7) अधिकृत माध्यमातून कळतं त्याप्रमाणे या ऑपरेशनमध्ये अनेक 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्र वापरण्यात आली. त्यामुळे या बाबतीत भारत defence equipments चा विक्रेता म्हणून पुढे येण्याची संधी निर्माण झाली. 8) भविष्यात आपल्या इथे सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे, पण एखादी दहशतवादी हल्ला झाला तर त्याला कठोर प्रतिउत्तर देणे अनिवार्य असणार आहे. कारण मोदी सरकारने पाडलेला हा पायंडा लोकांना चांगलाच लक्षात राहणार आहे. 9) भारताला एक धाडसी नेतृत्व लाभलेलं आहे, प्रोफेशनल सैन्य अधिकारी आहेत आणि पराक्रमी सैन्य आहे, जे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतात. 10) देशाचा शत्रू केवळ पाकिस्तानातच नाही, जर कोणी आमच्या निर्दोष नागरिकांचं रक्त सांडलं, तर तो शत्रू जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात बसू देत, अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून भारतीय पिस्तूल त्या शत्रूच्या डोक्यापर्यंत नक्की पोहचेल. -- भरत आमदापुरे

फॅक्ट चेक: पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारताचे मोठे नुकसान दाखवणारा सीएनएनचा व्हायरल इन्फोग्राफिक बनावट आहे. https://dfrac.org/hi/2025/05/12/fact-check-cnns-viral-infographic-showing-indias-huge-losses-in-the-conflict-with-pakistan-is-fake/


🚨 *भारतीय महिला वायुसेना पायलट के पकड़े जाने का दावा? जानिए सच्चाई!* सोशल मीडिया पर पाकिस्तानी अकाउंट्स हैंडल यह झूठ फैला रहे हैं कि भारतीय वायुसेना की स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह को पाकिस्तान ने पकड़ लिया है ❌ यह दावा पूरी तरह फर्जी और बेबुनियाद है ❌ भारत की किसी भी महिला पायलट के पकड़े जाने की कोई घटना नहीं हुई है 🔴 दुश्मन द्वारा फैलाई जा रही ऐसी अफवाहें देश को गुमराह करने और मनोबल तोड़ने की साजिश हैं 🚨सतर्क रहें, सच पहचानें और अफवाहों से बचें https://x.com/DDNewsHindi/status/1921062755865341994

*फॅक्ट चेक:- वाजपेयींनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हटले होते का?* *नाही, अजिबात नाही, हे उघड खोटे आहे.* *काँग्रेस पक्ष हिटलरच्या प्रचार मंत्री गोबेल्सच्या तत्वाला मानतो. तो म्हणजे असा, तेच खोटे वारंवार सांगा, ते मोठ्याने सांगा, ते इतक्या वेळा सांगा की ते खरे वाटू लागेल.*

पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान, काँग्रेसने ते केले जे एका जबाबदार विरोधी पक्षाने करू नये: 🔸 संभ्रम निर्माण करणारे मेसेज 🔸 फूट पाडणारे विधान 🔸 पंतप्रधानांना दोष देणे 🔸 निराशाजनक टिप्पण्या 🔸 पाकिस्तानी प्रोपोगेंडाला हत्यार बनणे

भारत-पाकिस्तान संघर्ष चालू असताना, BDS नावाच्या भारतविरोधी संघटनेने पुण्यात पॅलिस्टिन आणि हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ निदर्शने केली. देशभरात अशाप्रकारच्या 'इस्लामो-लेफ्टिस्ट' संस्था संघटनांचं मोठं नेटवर्किंग आहे. ही सर्व "भारत तोडो" इकोसिस्टीम आहे. यांना केवळ देशातूनच नाही तर भारतविरोधी कारवायांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाठबळ मिळते. हे लोक भारतीय लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून भारतीय राष्ट्रीयत्व कमकुवत करण्यासाठी, देशातील फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी, इस्लामी दहशतवादाला न्याय्य ठरवण्यासाठी सक्रिय असतात. पेहलगाममध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचं हत्याकांड घडवलं, त्या विरोधात हे कधीच निदर्शने करीत नाहीत, कश्मिरी हिंदूंना आपल्याच देशात निर्वासितांचं जीवन जगावं लागत आहे त्याबद्दल हे कधीच आंदोलन करीत नाहीत, ज्या माओवाद्यांनी आदिवासी समाजाला वेठीस धरून त्यांना पायाभूत विकासापासून वंचित ठेवलं आहे त्या माओवाद्यांच्या विरोधात हे कधीच निदर्शने करीत नाहीत. या BDS संस्थेची सखोल चौकशी करायला हवी. मी अगदी खात्रीने हे सांगू शकतो की, या संस्थेची पाळमुळं ही हमास, लष्कर-ए-तैबा, भारतातील इस्लामी संघटना PFI आणि माओवादी संघटना CPI(Maoist) इथपर्यंत जोडलेली दिसतील. जे जे राष्ट्रहिताचं असेल, भारतहिताचं असेल, भारतीय राष्ट्रवादाला बळकट करणारं असेल, त्या प्रत्येक गोष्टीला हे लोक 'फॅसीस्ट' ठरवण्याचा प्रयत्न करतात. केवळ राष्ट्रवादी संस्था-संघटनांनाच नाही, तर भारत सरकार आणि भारतीय सैन्य देखील 'फॅसीस्ट' असल्याचा अपप्रचार करतात. या 'भारत तोडो' इकोसिस्टीमच्या 'इस्लामो-लेफ्टिस्ट' संस्था संघटनांना सर्वप्रकारे विरोध केला पाहीजे. प्रसंगी योग्य तो धडाही शिकवला पाहीजे. देशात लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत हे दाखवून दिले पाहीजे. प्रखर राष्ट्रवादी कार्यकर्ते Mahesh Pawale आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या BDS संस्थेच्या लोकांना योग्य धडा शिकवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!💐 -- भरत आमदापुरे