
तथ्यांश
May 18, 2025 at 05:01 PM
ही क्लिप काँग्रेस सत्तेत असतानाची आहे ख्रिस्ती मिशनरी आई आणि मुलगा खरी सत्ता चालवत होते. आणि काँग्रेस सैन्याचा कसा द्वेष करते आणि त्यांनी देशाच्या सैन्याला किती पोकळ केले होते हे जाणून घेण्यासाठी ही बातमी ऐका.
आणि हो, ही क्लिप कोणत्याही गोदी मीडियाची नाहीये. त्या काळात एनडीटीव्ही हे काँग्रेस पुरस्कृत माध्यम होते.
देश धोक्यात होता. सैन्याकडे दारूगोळा नव्हता. २०१२ मध्येच काँग्रेसने
भारताला ७५% पोकळ करून ठेवले होते, पाकिस्तानसाठी.
*विचार करा* जर २०१४ मध्ये
*काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आली असती तर काय झाले असते ?*