Agrowon
June 9, 2025 at 07:29 AM
रानडुक्कर, नीलगाय, हरीण, वानर आदी वन्यप्राणी शेतीपिकांचं नुकसान करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. परंतु नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्य सरकार मात्र नुकसान भरपाई देऊ अशा केवळ घोषणा करतं, असं शेतकरी सांगतात. मग वन्यप्राण्यांना रोखायचं असेल तर काय उपाययोजना करायला हव्यात? वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळावी? वन्यप्राणी पिकांचं नुकसान का करतात? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया विज्ञान आणि पर्यावरण अभ्यासक, संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांच्याकडून...
https://youtu.be/h5XXT-NIxhM