Agrowon
June 12, 2025 at 01:30 PM
मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना राबवून शेतकऱ्यांना सुखी केल्याचा दावा राज्य सरकार करत आहे. परंतु दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून कृषी पंपाच्या थकबाकीची वसूली सुरू करण्यात आली आहे. माहवितरण शेतकऱ्यांना वसूलीसाठी कॉल करत आहे. त्यामुळे ऐन खरीपात शेतकऱ्यांवर वसूलीची टांगती तलवार आहे. मग राज्य सरकारच्या मोफत वीज योजनेचा उद्देश नेमका काय होता? शेतकऱ्यांना कसा जाच सहन करावा लागत आहे? याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया... https://www.youtube.com/watch?v=WJEaT8MFAGw