⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 12, 2025 at 07:37 AM
भिकारी सरकारला शेतकऱ्यांकडून भीक हवी होती, भीक मिळाल्यावर शेतकऱ्यांना आणि जनतेला विसरले..!!😡
एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी लढत असेल तर त्याला पाठिंबा देणं आपलं कर्तव्य आहे, माझ्याजवळ व्यक्त झालेल्या जनमताचा आदर करून माझा जाहीर पाठिंबा आहे बच्चू भाऊंच्या अन्नत्याग आंदोलनाला, मागे काय झालं या पेक्षा आता काय गरजेचं आहे हे महत्वाचं, राजकारणाच्या पलीकडे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांच्या एकी होत असेल तर मला आनंदच आहे, बच्चू भाऊ आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत मागण्या मान्य होई पर्यंत माघार घेऊ नका, या सरकारची सवय आहे आश्वासन द्यायचं अन विसरून जायचं त्यामुळे आता माघार नाही..!!✌️
अन्नत्याग करताय त्यामुळे तब्बेतीची पण काळजी घ्या, शेतकऱ्यांनो आता तरी एक व्हा एकत्र या..!! ✍️ रविराज साबळे-पाटील 👏🚩
*📲 अशाच बातमीच्या इतर नवनवीन अपडेट साठी आपले WMO चे व्हाट्सअप चॅनल फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va6mT5MDeON4sj32H63O
👍
🙏
❤️
20