
Vishal Pawar
May 19, 2025 at 07:18 AM
*कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...?*
*महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची परिस्थिती 2012-13 पासून विदारक झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार पेक्षाही ती मागास आहे. विकास... विकास... तो हाच का...? मराठी माणसा जागा हो... नाहीतर येणारा काळ कठीण आहे...*
*#vishalinc5 #satara #सातारा*