
Vivek Kolhe
June 18, 2025 at 04:08 PM
महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रातील एक महान साहित्यिक आणि वन्यजीवांचं समर्पित जीवन जगलेले ‘अरण्यऋषी’ – मारुती चित्तमपल्ली यांचं निधन ही अत्यंत दुःखद बातमी आहे.
नुकतंच ३० एप्रिल २०२५ रोजी भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला होता.
‘अरण्यऋषी’ ला विनम्र श्रद्धांजली.

🙏
7