भिडे गुरुजी सांगली 🚩
7.8K subscribers
About भिडे गुरुजी सांगली 🚩
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान..🚩
Similar Channels
Swipe to see more
Posts
जय शिवराय जय शंभुराजे 🚩 आदरणीय गुरुवर्य श्री. संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली धारातीर्थ गडकोट मोहिम नुकतीच पार पडली या मोहिमेचे चित्रीकरण (video/photo) खूप धारकरी, कार्यकर्ते यांनी केले आहे. आम्ही आपणास आव्हान करत आहे की आपण चित्रित केलेले फोटो आणि व्हिडीओ खालील नं.वरती पाठवावे ही नम्र विनंती..🙏🏻 तसेच आज पर्यंतचे गुरुजींचे बैठकीचे प्रवासाचे जितके पण व्हिडिओ फोटो असतील ते पण पाठवावे आणि बलिदान मासाचे सुद्धा व्हिडिओ असतील तर पाठवावे.. मो न =9028831874 सदरचा फोन नंबर हा फक्त व्हॉट्सअँप (whatsapp) मेसेज साठी आहे या नंबर वरती फोन करू नये ही विनंती.🙏🏻
•|| धर्मवीर बलिदान मास ||• फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या ( आंग्ल दिनांक २७ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२५ )
*रायगडावर शिवछत्रपतींच्या पूजेला सांगलीचा पुष्पहार..🙏🚩*

!! श्रीशिवछत्रपती परंपरा !! #माघ_कृष्ण_सप्तमी⛳ माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे 30 वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले #श्रीगजानन महाराज प्रकट दिना निमित्त त्रिवार वंदन #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी🙏⛳ #श्रीशिवप्रतिष्ठान_हिन्दुस्थान🚩

https://www.instagram.com/share/reel/_uqWbBaE9 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 *व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🚀*
*आदरांजली 30 दिवस नित्य आम्ही वाहणार...!*🙏🏻
धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या ( फिरंगी तारीख : २८ फेब्रुवारी २०२५ ते २९ मार्च २०२५) धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय ?आणि तो का पाळायचा ? औरंग्याने शंभुराजेंना पकडल्या गेलेल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत ३० दिवस वेदना देऊन अत्यंत निष्ठुर पणे हत्या केली. तो संपूर्ण महिना आपण कुठल्याही एका सुखाचा त्याग करायचा असतो व सूतकाचा महिना पाळायचा असतो म्हणजेच, महाराजांचा 'धर्मवीर बलिदान मास' धर्मवीर 'बलिदान मास' कसा पाळावा ? १. धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसांत अन्नपाण्याचा त्याग केला होता. हे लक्षात घेऊन, प्रत्येक जण संपूर्ण मास संपेपर्यत दिवसाकाठी एकदाच जेवावे. २. मिष्ठान न खाण्याचा निश्चय करावा. ३. या महिन्यात चहा पिणे, दूरद्रनि व चित्रपट पहाणे व पायांत पात्रदाणे घालणे, या सर्व गोष्टी वा किमान एखादी गोष्ट तरी सोडावी. ४. हा महिना आपण सर्वच हिंदू बांधवाना शोकाचा, दुःखाचा, सुतकाचा असल्यामुळे, कोणत्याही आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, जाणीवपूर्वक पूर्णतः टाळावे. धर्मवीर बलिदान मास 🚩 राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ 🚩
