
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
5.8K subscribers
About सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
' *🚩🚩एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’..🚩🚩* *🚩💥जिथून सुरुवात संघर्षाची तिथून सुरुवात मराठा क्रांतीची.* मराठा समाजातील सर्व समाज बांधवांना माता-भगिनींना कळकळीची विनंती आहे. *🔴आपण आता सध्या आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. इथं पर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट त्याग आणि बलिदान दिलेली आहेत. या बलिदानाचा विसर कुणीही पडू देऊ नका.* कारण संघर्ष करणे मराठा समाजाच्या रक्तामध्ये असेल तरीसुद्धा *💥शांततेमध्ये जेवढी ताकद आहे* ती ताकद कधीही वाया जाऊ देऊ नका. सध्या सर्व 💥 *समाज बांधवांनी ज्या बांधवांना गरज आहे अशा सर्व बांधवांना मदत करणं अनिवार्य आहे.* आता सध्या सरकारनी दिलेला वेळ संपत आहे 💥 *आरक्षणासंदर्भामध्ये काय निर्णय होतो. याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच.* पण जोपर्यंत पुढील रणनीती ठरत नाही, तोपर्यंत शांततेचा सहकार्य करण्यात यावं असं आवाहन दादा वेळोवेळी करत आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे कारण *💥शांतता एक अस हत्यार आहे ज्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की समोरच्याला नामोहरण करण्यासाठी शब्दांची सुद्धा गरज भासत नाही.* फक्त शांत रहा संयमी राहा *💥आपापसातले वैचारिक मतभेद अजून सुद्धा जर कुणाच्या मनामध्ये असतील तर ते काढून टाका.* कारण हा मराठा समाज एकत्रित आलेला आहे. ही ताकद दिवसेंदिवस वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणं, हे प्रत्येक समाज बांधवांचे कर्तव्य आहे. आणि ती 💥 *ताकत दिवसेंदिवस वाढत राहावे यासाठी सदैव तत्पर असणे गरजेचे आहे,* त्यासाठी जनजागृती अभियान, अखंड चालू ठेवण्यासाठी प्रत्येक समाजबांधवांची गरज आहे त्यासाठी *🔴संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे.* ती कशा पद्धतीने करता येईल याकडे सर्व समाज बांधवांनी लक्ष द्यायचं आहे ही विनंती.💥🚩🚩🚩
Similar Channels
Swipe to see more
Posts

मनोज जरांगे-पाटील या नावाचा खुट्टा निघत नाही आता....परफेक्ट बसलाय....कारण 🚩पाटलांना काही जण बदनाम करू शकतात... पण हरवू शकत नाही... कारण त्यांच्या पाठीमागे उभी असणारी फौज ही तर गरजवंत, जातिवंत मराठ्यांची मर्द मावळ्यांची,रणरागीणींची आहे.! 🚩एक मराठा, लाख मराठा, कोटी मराठा.!🚩 Follow the सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBJ5CRAO7RJq5jMfH2c

https://marathi.abplive.com/news/kolhapur/prashant-koratkar-is-yet-to-be-found-by-the-police-now-the-historian-indrajeet-sawant-is-being-threatened-again-1346737?fbclid=IwY2xjawIuZl1leHRuA2FlbQIxMQABHa4o5zBSCc3r8GDOTJYxfTIcmzUQLev-epFCOOK4T8X4b8KD0n2rqhb8TA_aem_6WG_XJ6ibPbkjqf6FM_vTg इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरने दिलेली जिवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्याने धमकी देण्यात आली आहे. आता त्यांना धमकीचा मेसेज आला असून सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, अशी नव्याने धमकी दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने youtube चॅनेलच्या कॉमेंटमधून धमकी दिली आहे. यांच स्तोम खूप मजल आहे लावतात लवकर उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत....

राज्यात उडालेला कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा झाकण्यासाठी तर अशा धमक्या येत नसतील..?

उगाच नाही गोरगरीब गरजवंत, जातिवंत मराठा समाज मनोज दादा जरांगे-पाटील यांना काळजातील विषय मानत.....कणखर, खंबीर,एकनिष्ठ,प्रामाणिक राहतोय गरजवंत मराठा समाज कारण एकच विखुरलेल्या समाजाला एकत्रित टिकवण्यासाठी, जो त्याग मनोज, दादांनी केलाय तो समाजाने उघड्या डोळ्यांनी बघितलाय.....आणि कोळसा आणि हिरा यांच्यातील फरक सर्वसामान्य जातिवंत मराठ्यांनी ओळखलाय....आता नेता नेक आंदोलन एक.....ओन्ली मनोज दादा जरांगे-पाटील....कायम एकनिष्ठ सोबत....Follow the सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBJ5CRAO7RJq5jMfH2c

काही असो पण ते बेंडकोळीच्या तोंडाच्या बोलायला नको होतं .🤣🤣

https://youtu.be/rfov8aAwd30?si=kVoejRSuEZGxP_sH इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा निषेध केला पाहिजे. जे हे काम करत आहेत त्यांना योग्य शासन झालं पाहिजे. प्रशांत कोरटकर यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी शाहु महाराज छत्रपती यांनी केली आहे. काय म्हणाले शाहु महाराज पाहा...

https://www.tv9marathi.com/crime/pune-crime/pune-swargate-rape-case-dattatray-gade-remanded-in-police-custody-till-march-12-1357964.html?fbclid=IwY2xjawIuof1leHRuA2FlbQIxMQABHV2clZRNVP3YFVmEEFk4Axf4hj1QhsmCMRz6YJ6zJzu5S4fivGqXFL4sgQ_aem_OLYBKWG_n4QLQgHr84fpGA अशांची वकीलपत्र घेणाऱ्यांना पण शिक्षा हवी.... दोघांच्या सहमतीने हे सगळे झाले…स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा, कोर्टात नेमके काय घडले?आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता? याचा तपास करायचा आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल होता. त्याचा तपास करायचा आहे, यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली.पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर 25 फेब्रुवारी रोजी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 72 तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शुक्रवारी संध्याकाळी कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. परंतु आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केला. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेलीय. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत, असे आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.काय म्हणाले आरोपीचे वकील कोर्टात युक्तीवाद करताना आरोपीचे वकील वजीदखान बीडकर, साजिद खान यांनी म्हटले की, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत. दोघांच्या सहमतीने हे सगळं झाले आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवस कोठडी द्यावी. आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये आले आहेत. मग बुरखा घालून आरोपीला कोर्टात का आणले गेले? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी विचारला. आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. पण गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही. हे प्रकरण माध्यमांमुळे वाढले आहे. त्यामुळे आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी वकील वजीदखान यांनी केली.सरकारी वकिलांनी खोडला दावा सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. सरकारी पक्षातर्फे कोर्टात सांगण्यात आले की, आरोपीने ताई म्हणत फिर्यादीला फसवले. तुमच्या गावाला जाणारी बस कोठे लागते ते दाखवतो, असे सांगून बसमध्ये घेऊन गेला. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याचावर 6 गुन्हे दाखल आहे. त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन समजतो. यासाठी हवी 14 दिवसांची कोठडी आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता? याचा तपास करायचा आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल होता. त्याचा तपास करायचा आहे, यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली...

ये रिश्ता क्या कहलाता है! चिटफंडमधून 4700 कोटीला गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची रोल्स रॉयल्स चक्क प्रशांत कोरटकरकडे (लिंक 👇) मोका लावा कोरटकर ला.... आता समजलेच का मिळाले पोलीस संरक्षण....खात्री पटली पाळला नाही पळवून लावला....निष्क्रिय गृहमंत्री कुणाचे....सगळे चेलेचपाटे यांचे https://marathi.abplive.com/photo-gallery/crime/mahesh-motewar-rolls-royals-belongs-to-prashant-koratkar-who-threatened-historian-indrajit-sawant-marathi-news-1346769

एक्सेप्टच करत नवता त्याची चुकी , मन मारुमारू मुलाखत दिली नुकतीच सारवासारव.. पूर्ण पहा आणी जाऊ द्या आरपार....आणि कुठे आहे महिला आयोग आणि कुठे आहेत षंढ झालेले लोक एका निरपराध मुलीला अन्याय अत्याचार सहन करावा लागतो..... आणि हे निष्क्रिय निकृष्ठ लोक असले निष्कर्ष काढतात यांना जोड्याने मारावे तर जोड्याचा अपमान होईल असले मंत्री नकोच महाराष्ट्राला....गृहमंत्री गृहराज्यमंत्री दोघांनी मिळून राजीनामा द्यावा.....यांच्या घरातील किंवा नातेवाईक मधील एखाद्या बरोबर अशी घटना घडायला पाहिजेल, म्हणजे जाग येईल यांना. आणि ही वेळ आज आपल्या भगिनी वर आहे, हीच वेळ सगळ्या समजाच्या भगिनीवर आल्यावर आपले सरकार जागे होईल.बरळणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री संतापले... अशा घटना घडत असतात, संजय सावकारेंचं वादग्रस्त वक्तव्य...मारहाण, आरडाओरडा झाला नाही, योगेश कदमांचं वक्तव्य...अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलतेनं बोललं पाहिजे, फडणवीसांचा सल्ला.... सारवासारव करू नका दोघांनी मिळून राजीनामा द्यावा......निष्क्रिय गृहमंत्री,आणि निर्लज्ज गृहराज्यमंत्री.....दोघांनीही प्रतेक वेळेस असंवेदनशील वागणुक दिली आहे सर्वसामान्य जनतेला......काही एक अधिकार नाही आता तुम्हाला त्यांच प्रतिनिधित्व करण्याचा....आपल्या जागा रिकाम्या करा.....योग्य व्यक्ती तुमच्या जागेवर बसू द्या.....नुसते संवेदनशील बोलणे नको काम करा जमत नसेल तर घरी बसा.....काहीएक गरज नाही तुमच्यासारख्या गोडबोले लोकांची.....धिक्कार तुमच्या दोघांचा.....विकून खाल्ला दोघांनी स्वाभिमान महाराष्ट्राच्या अस्मितेचा.... नवीन आहे तर येवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी नवख्या माणसाला का दिली.....आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत कोणाला सोडणार नाही वगैरे त्याच काय.....

*आनाजी पंत ने बामणी कावा केला...समाजाचे नेतृत्व संपवण्यासाठी 40 संघटना बोलल्या..आपल्यातले अनेक नेते पुढे केले..पण एक लक्षात घ्या बांधवांनो.. अणाजी पंत हा हत्तीच्या पायी गेला होता कारण त्याने अनेक पापे केली होती..पाटील यांना संपवण्यासाठी शेवटपर्यंत संघोटे काम करणार हे मात्र नक्की..त्यामुळे गनिमी कावा विसरून चालणार नाही समाजाला* जरांगे पाटलांना संपवण्याचा घाट ? कोल्हापूरात शिजतोय मोठा कट ? https://youtu.be/tLJ_0p779ng?si=TtB04XfgzmuOIl0y